मुलाखत संसर्गजन्य आजारांकडे भारताचे दुर्लक्ष मोठी चूक, आजही 36आजारांचे कारण
कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी भारताने काय करायला हवे आणि आतापर्यंतच्या प्रयत्नांना भारत सरकारच्या माजी आरोग्य सचिव सुजाता राव कशा पद्धतीने बघताहेत. याबाबत भास्करचे वरिष्ठ पत्रकार पवन कुमार यांनी सविस्तर चर्चा केली. त्यातील मुख्य अंश... देशातील परिस्थिती सध्या किती बिकट आहे आणि आणखी किती बिघडू शक…
देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा 653; अवघ्या 16 दिवसांमध्ये 18 कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची नोंद
नवी दिल्ली -  देशात कोरोना व्हायरसचे संक्रमण 27 राज्यांमध्ये पोहोचले आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 653 वर गेला आहे. अवघ्या 16 दिवसांमध्ये 18 पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला. यात गुरुवारी जम्मू-काश्मीरच्या राजधानीत 65 वर्षीय रुग्णाचा जीव गेला. तर मुंबईत 65 वर्षीय महिलेचे निधन झाले. यासोबत गुजरातच्य…
परदेशातून आलेल्या 15 लाख लाेकांकडे दुर्लक्ष झाल्याने घात, यामुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढला
नवी दिल्ली :  गेल्या दोन महिन्यांत १५ लाख लोक परदेशातून भारतात आले. मात्र, त्यांच्यावर लक्ष न ठेवता दुर्लक्ष करण्यात आले. यामुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी केंद्रशासित प्रदेशांसह राज्यांच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात हे नमूद केले आहे. १८ जानेवारी ते २३ मार…